कृषी

कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञान, सिंचन सुविधा आणि बाजारपेठेचा पोहोच.

स्वाभिमानी जनशक्ती ही संघटना कृषी क्षेत्रात अन्नसुरक्षा वाढविण्यासाठी, पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी, अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, जलस्रोत सुधारण्यासाठी, वृक्ष लागवड करण्यासाठी, वृक्षतोड थांबविण्यासाठी, वनीकरण व मत्स्यपालन वाढविण्यासाठी तसेच शेतकरी व शेतमजूर बांधवांना त्यांच्या उत्पादनत वाढ करण्यासाठी मार्गदर्शन करते.

स्वाभिमानी जनशक्ती ही संघटना शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची खरेदी आणि विक्री संदर्भात व खर्च कमी करण्याबाबत बाजारपेठेशी संपर्क साधन्यात मदत करते व शेतकऱ्यांना नव-नवीन विकसीत पिक पद्धती आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जनजागृती करते.

करून शेती उगवून धान यातच खरी बळीराजाची शान

आजच आमच्या पक्षात सहभागी व्हा

आपला आवाज महत्त्वाचा आहे. खऱ्या बदलासाठी कार्य करणाऱ्या समुदायाचा भाग बना. आता नोंदणी करा आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यास मदत करा.